मीना कालव्याचे पाणी टेल पर्यंत पोहोचले…
टाकळी हाजी : वृत्तसेवा ( दि.१२)
मीना शाखा कालव्यास रब्बी हंगामाचे प्रथम आवर्तन १० जानेवारी पासून सुरू असून कालव्याच्या टेल विभागात पाणी पोहोचले आहे. या पाण्याचा कांदा ,भाजीपाला ,ऊस, फळबागा ,मका ,कडवळ या पिकांना फायदा होणार आहे.…