पाऊस थांबला नाही तर डाळिंब शेतकऱ्यांचे मोडणार कंबरडे
पाऊस थांबला नाही तर डाळिंब शेतकऱ्यांचे मोडणार कंबरडे
टाकळी हाजी
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात डाळिंबाच्या बागा असून शेतकऱ्यांचा कल हा हस्त बहार धरण्याकडे असतो. दरवर्षी साधारणपणे पंधरा ऑगस्ट ते सप्टेंबर अखेर पर्यंत…